Headlines

अखेर मलायका आणि अरबाज खानच्या घ’ट’स्फो’टा’चे खरे कारण आले समोर, यामुळे मलायकाने घेतला घ’ट’स्फो’ट !

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या कलेपेक्षा तिच्या लूक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आता ४८ वर्षांची झाली आहे पण ती इतकी फिट आहे की तरुण मुलीही तिच्यासमोर अपयशी ठरल्या आहेत. मलायका अरोराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत दिसत आहे.

दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि असाही दावा केला जात आहे की ते लवकरच लग्न करणार आहेत. मलायका आणि अर्जुन २०१६ पासून एकमेकांसोबत आहेत आणि एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.

मलायकाच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर तिने सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खान याच्याशी १९९८ मध्ये लग्न केले. त्यानंतर २०१७ मध्ये तिने अधिकृतरित्याअरबाज खानला घ’ट’स्फो’ट दिला. अरबाज आणि मलायका यांना अरहान खान नावाचा १९ वर्षांचा मुलगा आहे.


मलायका आणि अरबाजच्या घ’ट’स्फो’टा’चे कारण अर्जुनला मानले जात असले तरी काही रिपोर्ट्सनुसार प्रकरण वेगळे होते. मलायकाने सर्वांसमोर एक गोष्ट सांगितली होती, त्यानंतर त्यांच्या घ’ट’स्फो’टा’चे कारण समोर आले.

बातम्यावर विश्वास ठेवला तर मलायका म्हणते की तिचा पती अरबाज खान नेहमीच दारू पिण्याचा आणि इकडे तिकडे फिरण्याचा शौकीन होता. तो अनेकवेळा लोकांकडून पैशाच्या बाबतीत बोलायचा. बॉलीवूडमध्ये आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या घराण्यातील असूनही अरबाज खानला आपल्या करिअरमध्ये काही विशेष करायचे नव्हते. तो त्याच्या कारकिर्दीबाबत एकदम बेफिकीर झाला होता.

मलायका म्हणाली की, ती अर्जुन सोबत झालेल्या लग्नाने खुश नव्हती. होय मित्रांनो, जेव्हा तिला तिच्या घ’ट’स्फो’टा’बद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने स्वतः ही गोष्ट सांगितली की ती आणि तिचा नवरा या नात्यावर खुश नाही. ती म्हणाली की अरबाज आणि ती एकमेकांना आनंदी ठेवू शकत नाही.

तसेच अभिनेत्रीने असेही सांगितले की, अरबाज खानला सट्टेबाजीचे व्यसन होते. या व्यसनात तो अत्यंत वाईट मार्गाने अडकला होता. इतकंच नाही तर प्रत्येक वेळी त्याला पैसे गमवावे लागत असल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं. तिला पैशांची कमतरता भासत होती, त्यामुळे तिला आणि तिच्या मुलाला सलमानच्या पैशावर अवलंबून राहावे लागले जे तिला अजिबात नको होते.


अभिनेत्री पुढे म्हणाली की, रात्रभर ती आणि तिचा नवरा बंद खोलीत भांडायचे. मारामारीत सकाळ कधी होते हे त्यांनाच कळत नाही. त्यामुळे या भांडणाला कंटाळून ती वेगळी झाली. याबाबत तिने पतीशी बोलून घ’ट’स्फो’ट घेतला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !