रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात काम करण्यासाठी ठेवल्या गेल्या होत्या या अटी !
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी संपूर्ण देश ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे घरात बसून प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका दूरदर्शन वर पुन्हा प्रक्षेपित केली जात आहे.…
Here is Why Friendship Necessary Before Marriage, Read to Find Out !
We meet many people in the world and we become good friends with them, but it's not necessary to fall in love with them. Although, it is important to be…
बॉलिवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’च्या मुलाला आवडते हि अभिनेत्री, जाणून घ्या कोण ?
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे गेली कित्येक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. दिवसेंदिवस या कलाकारांच्या लोकप्रियतेत घट नसून वाढ होताना दिसते. आता या कलाकारांसोबत त्यांची मुले सुद्धा चर्चेत…
ही आहेत जगातील सर्वात महागडी लग्न, यात आहे एका भारतीयाचा पण समावेश !
लग्न ही एक अशी गोष्ट असते जी तो दिवस कायम लक्षात राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यासाठी लग्नात लोक डोळे बंद करून पैसे खर्च करतात. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण…
रामानंद सागर यांच्या या सवयीमुळे सेटवर रागात असायचे रामायणमधील लक्ष्मण !
रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका सुनील लहरीने साकारली होती. रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका खूपच रंजक मानली जाते. आज्ञाकारी आणि मोठ्या भावासाठी पूर्णपणे समर्पित लक्ष्मणला आपल्या रागासाठीसुद्धा ओळखले जाते. लक्षणच्या भूमिकेसाठी सुनील लहरीला अशाच…
आपल्या अभिनयाने रामायण मध्ये लोकांना रडवणारे भरत आज या कारणामुळे नाहीत आपल्या सोबत !
लोकांची जबरदस्त मागणी पाहता २८ मार्च पासून रामानंद सागर निर्मित रामायण मालिका पुन्हा प्रक्षेपित होऊ लागली आहे. त्यावेळी या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक खरेखुरे देव मानू लागले होते. ही मालिका लागताच…
Is Lockdown Triggering Fights with Your Partner? Try these special ways to improve your relationship !
You're locked up in the house and the lockdown has triggered some fights between you and your partner? Don't worry, we have you covered! No matter how strong the relationship…
आधी विदुराच्या भूमिकेसाठी निवडले गेले होते महाभारतातील कृष्ण, जाणून घ्या कृष्ण ही भूमिका कशी मिळाली !
श्री. महाभारत कथा.. मै समय हू.. दुर्योधन.. कर्ण.. पांडव.. कौरव.. हे केवळ शब्द नाही तर एक प्रकारच्या आठवणी आहेत जे आपल्या मनात सारख्या घोळत असतात. जेव्हा जेव्हा या शब्दांचा उच्चार…
ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ असलेल्या खिडकीला अधिक रॉड का लावलेले असतात, जाणून घ्या !
रोज करोडो लोक रेल्वे ने प्रवास करत असतात. लोकांना आपल्या हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय रेल्वे गेली कित्येक वर्षे मदत करत आहेत. भारतीय रेल्वे देशातील प्रत्येक राज्यात जोडली गेली असून…
रामायण बनवणारे रामानंद सागर यांचे कुटुंब कोठून आले आहे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी !
कोरोना च्या संक्रमणामुळे लोक घराबाहेर पडून तो अजून पसरू नये यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. या लॉक डाऊन मध्ये लोकांच्या विरंगुळ्यासाठी ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध मालिका रामायण ही…