Headlines

कोणत्याही अभिनेत्रीला बिनधास्त किस करणाऱ्या इम्रानचे विद्या बालनला किस करताना पाय थरथत का कापतात जाणून घ्या !

इमरान हाश्मी आणि विद्या बालन हे इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. दोघांनीही आपल्या अभिनय कौशल्याने इंडस्ट्रीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. दोघेही चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन द्यायला जराही कचरत नाहीत. विद्या आणि इमरानने हमारी अधूरी कहानी, घनचक्कर आणि द डर्टी पिचकर यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. घनचक्कर चित्रपटात तर त्यांनी खूप सारे इंटीमेट सीन दिले…

Read More

नाना पाटेकर ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवरून जिंकलेल्या रकमेचं काय करणार जाणून घ्या !

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये आठवड्यातून एक दिवस…

Read More

आई आणि परी म्हणत आहेत, “अपने पास बोहोत पैसे है” !

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी तर सगळ्यांना भावतेच आहे पण या मालिकेत अजून एक जोडी आहे जी प्रेक्षकांची अतिशय आवडती आहे आणि ती…

Read More

हाय ब्ल’ड प्रेशर असणाऱ्या लोकांनी आहारामध्ये समावेश करा या गोष्टींचा, हाय ब्ल’ड प्रे’श’र राहील नियंत्रणात !

विचित्र जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे अनेकजण हायब्लडप्रेशर सारख्या समस्यांना सामोरे जातात. या समस्येला सा’य’लें’ट कि’ल’र देखील म्हटले जाते. या आजारात जेव्हा र’क्त’वाहिन्यांवर अधिक दा’ब येतो त्यावेळी स्ट्रो’क किंवा ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हायपरटेंशन हे केवळ ह्रदयासंबंधीत आजारांमुळेच नव्हे तर इतर गंभीर आजारांमुळे देखील होते. जेव्हा ब्ल’ड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांचे बीपी वाढते तेव्हा…

Read More

फक्त हे घरगुती उपाय करा, डास तुमच्या घराकडे फिरकणार पण नाहीत !

दिवसेंदिवस वाढणा‍‍र्‍या शहरीकरणामुळे सार्वजनिक अस्वच्छतेचे प्रमाण तरच वाढले आहे आणि सोबतच पावसाळा आला की या अस्वच्छतेची दाहकता अधिक जाणवते. पावसाळा येऊन गेल्यानंतर डासांचे प्रमाण अधिक वाढलेले असते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढते. मग डासांना दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली क्रीम्स, स्प्रे, मैट्स केमिकलयुक्त उत्पादन वापरल्यास त्याचा उलट परिणाम मानवी शरिरावरच होतो….

Read More

बाहुबली चित्रपटातील बिज्जलदेव या पत्राबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील !

बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा वेगळाच चाहतावर्ग आपल्याकडे पाहायला मिळतो. या चित्रपटातील प्रत्येक पात्राची एक वेगळी अशी ओळख आहे. त्यामुळे हे पात्र निभावणाऱ्या प्रत्येक कलाकाराने चित्रपटांमध्ये समरसून काम केले आहे आणि कौतुकाचे मानकरी ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटातील अशा पात्राबद्दल सांगणार आहोत ज्याने विकलांगा ची भूमिका…

Read More

जंगलमध्ये करत आहेत मंगल, प्रियंका आणि निक जोनस, फोटो पाहाल तर व्हाल थक्क!

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत आणि प्रसिद्धीच्या राहणारे जोडपे म्हणजे प्रियांका आणि निक आहेत. प्रत्येक वेळी ते कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या वेळी सुद्धा असेच महत्वाचे कारण आहे ज्यामुळे त्यांची चर्चा बॉलिवूड विश्वात तर होतच आहे त्याचबरोबर सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमके काय कारण आहे. प्रियंका व निक सध्या एकमेकांसोबत…

Read More

‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘जीजी’ म्हणजेच ‘कमल ठोके’ याचे या कारणामुळे दुःखद निधन; कमल ठोके यांच्यावर आज कराडमध्ये अंत्यसंस्कार !

अल्पावधीतच झी मराठीवरील ‘लागिर झालं जी’ ही सैनिकाच्या जीवनावर आधारित मालिका प्रसिद्ध झाली होती. प्रेक्षकांना त्या मालिकेतील सर्वच पात्र फार भावली होती. आज ही त्या मालिकेतील एकूण एक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात असेलच यात काही वादच नाही. अजिंक्य, शीतल, मामा, मामी, जयश्री, राहुल, विक्रम यांच्यासोबत अजून एक महत्त्वाचं पात्र होतं ते म्हणजे जिजी. आपल्या नातवावर जीवापाड…

Read More

अखेर कियारा अडवाणीने शेअर केला लग्नाचा व्हिडिओ, पाहताच येतील डोळ्यांमध्ये आनंदाश्रू !

मित्रांनो लग्न समारंभ म्हटलं की गोंधळ, मजा – मस्ती आलीच. जेव्हा लग्न जमते, त्या लग्नाची तयारी अनेक महिन्यांपासून केली जाते. एक दिवसाचे लग्न असते परंतु त्याची पूर्वतयारी आपल्याला सात ते आठ महिने पूर्वी करावी लागते. लग्न समारंभ हे सर्वसामान्य लोकांचे असू द्या की, सेलिब्रिटी लोकांचे असू द्या धावपळ अन् पूर्वतयारी ही आलीच. प्रत्येकाला स्वतःच्या लग्नाची…

Read More